किल्ले भूषणगड
महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहितीमध्ये भूषणगड हा सातारा जिल्ह्यातील मन खटाव तालुक्यात असून हा एक गिरिदुर्ग आहे हा समुद्रसपाटी पासून साधारणपणे २९७० फूट उंचीवर आहे. गडाच्या पायथ्याशी भूषणगड नावाचे छोटे से गाव आहे ह्या गावात येण्यासाठी चारी बाजूनी रस्ते आहेत. गावातून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायर्यांवरून वर चढत असताना आपल्याला म्हसोबाचे मंदिर दिसते व त्या मंदिराच्या थोडे पुढे पायऱ्या चढत आल्यावर आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वार पर्यंत पोचवतो. प्रवेशद्वाराची बांधणी हि गायमुखी पद्धतीची असून दरवाजाची कमान पडलेली आहे परंतु पहारिकऱ्यांसाठी असणारी देवड्या मात्र चांगल्या अवस्थेत आहे. ह्या दरवाज्याच्या सरळ वाटेने गेल्यास ती वाट आपल्याला गडाच्या पश्चिम कड्यावर नेते. व डावीकडील वाटेवर गेल्यास ती वाट आपल्याला गडाच्या माथ्यावर नेते. भूषणगड आकाराने छोटा आहे. गडाची तटबंदीची काही ठिकाणी पडझड झाली आहे. परुंतु बाकी तटबंदी सुअवेस्थेत आहे. गडाला अनेक बुरुज आहे. भूषणगडाचा आकार त्रिकोण असून तिन्ही कोन्याला बुरुज आहे. गडावर हरणामइ मातेचे मंदिर आहे. गडावरून औंधची यमाई, महिमानगड, शिखरशिंगणापूरही दृष्टीस पडतो.
महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहितीमध्ये भूषणगड हा सातारा जिल्ह्यातील मन खटाव तालुक्यात असून हा एक गिरिदुर्ग आहे हा समुद्रसपाटी पासून साधारणपणे २९७० फूट उंचीवर आहे. गडाच्या पायथ्याशी भूषणगड नावाचे छोटे से गाव आहे ह्या गावात येण्यासाठी चारी बाजूनी रस्ते आहेत. गावातून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायर्यांवरून वर चढत असताना आपल्याला म्हसोबाचे मंदिर दिसते व त्या मंदिराच्या थोडे पुढे पायऱ्या चढत आल्यावर आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वार पर्यंत पोचवतो. प्रवेशद्वाराची बांधणी हि गायमुखी पद्धतीची असून दरवाजाची कमान पडलेली आहे परंतु पहारिकऱ्यांसाठी असणारी देवड्या मात्र चांगल्या अवस्थेत आहे. ह्या दरवाज्याच्या सरळ वाटेने गेल्यास ती वाट आपल्याला गडाच्या पश्चिम कड्यावर नेते. व डावीकडील वाटेवर गेल्यास ती वाट आपल्याला गडाच्या माथ्यावर नेते. भूषणगड आकाराने छोटा आहे. गडाची तटबंदीची काही ठिकाणी पडझड झाली आहे. परुंतु बाकी तटबंदी सुअवेस्थेत आहे. गडाला अनेक बुरुज आहे. भूषणगडाचा आकार त्रिकोण असून तिन्ही कोन्याला बुरुज आहे. गडावर हरणामइ मातेचे मंदिर आहे. गडावरून औंधची यमाई, महिमानगड, शिखरशिंगणापूरही दृष्टीस पडतो.
भूषणगड हा आकाराने लहान असल्यामुळे त्याचा उपयोग टेहळणी साठी केला जात असावा व कोकण चिपळूण व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी एकला ताज असावा. हा गडाची बांधणी देवगिरीच्या शिंघान राजकर्ते सम्राट राजा शिंघान दुसरा याने केली. ह्या राजाचा कालखंड १२१० ते १२४७ असा आहे. पुढे हा किल्ला अदिलशाहीकडे गेला व पुढे तो स्वरजात आला इ.स. १६१७६ मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून हा किल्ला जिंकला व ह्याची फेरबांधणी केली पुढे हा गाद औरंगजेबाने जिंकलं व ह्याचे नांव इस्लामतर ठेवले पुढे तो पुन्हा स्वरजात आला. पुढे तो पेशवाई कडे गेला पुढे १८१८ रोजी हा गाद इंग्रजांकडे गेला
मार्ग - सातारा, कराड, दहिवडी येथून वडूज वर येता येते. पुढे वडूज वरून ३० कि.मी. अंतरावर पळशी गावात येता येते. पळशीवरून कच्च्या रस्त्याने आपण ५ कि.मी. अंतरावर भूषणगड गावात पोहचतो
पुणे ते पळशी साधारणपणे १९० कि.मी.
मुंबई ते पळशी साधारणपणे ३२० कि.मी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा